आपल्या जीवनामध्ये कर्माला फार महत्वाचे स्थान आहे. आपले कर्म जर चांगले असेल तर सरळ काही चांगले असते. मानवी जीवनामध्ये आपण कर्मावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कर्म हे आपल्या कृतीवर अवलंबून असल्यामुळे आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येतात याला फार महत्व असते. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण आपल्या कर्मावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या क्षमतेवर अवलंबून राहावे. जीवनामध्ये आपण आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे. म्हणून कर्म चांगलेच कराल याची काळजी घ्या यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा